कोल्हापूर जिल्ह्यातील 13 स्थानिक स्वराज्य संस्थांची अंतिम लढत स्पष्ट, महायुतीतल्या बिघाडीने राजकीय संतुलन ढासळले, दुरंगी, तिरंगी, बहुरंगी संघर्ष

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची अंतर्गत बिघाडी उघड झाल्याचे अर्ज…

सांगली जिल्ह्यातील आठ नगरपरिषदा, दोन नगरपंचायतींचे चित्र स्पष्ट, दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढतींची सरमिसळ

सांगली : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये अर्ज माघारीनंतरचे अंतिम चित्र अत्यंत रंगतदार आणि गुंतागुंतीचे बनले…

प्रभाग १४ मध्ये विकासकामांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी मंजूर झालेल्या ४० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण…

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला, सर्व कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू, प्रचारयंत्रणांना वेग

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज…

जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण जाहीर, हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत

सांगली : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61…

विटा नगरपरिषदेत आरक्षण सोडत जाहीर, १३ पैकी ११ जागा मागास प्रवर्गासाठी, नगराध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव

विटा – नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज सकाळी ११ वाजता पालिकेच्या अल्पबचत…

महायुतीची निवडणूक रणनीती निश्चित, जिल्हा पातळीवर समन्वय समित्या स्थापन होणार, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली निवडणूक रणनीती निश्चित केली आहे.…

उपराष्ट्रपती निवडणूक आज, राधाकृष्णन आणि रेड्डी यांच्यात लढत, मतदानास ७८१ खासदार सज्ज

आज देशाला १५ वे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. एनडीएने ६८ वर्षीय सीपी राधाकृष्णन यांना तर भारताने ७९…

महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या निधीवर घेतला मोठा निर्णय, डीपीडीसीच्या निधी वाटपातील मनमानीला बसणार चाप

मुंबई : महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद कायम असतानाच, राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा नियोजन…

श्री तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

मुंबई : श्री तिरुपती बालाजी मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांना सदर ठिकाणी अनेकवेळा गैरसोयींना सामोरे जावे लागते.…

WhatsApp Icon Join Our WhatsApp Channel
error: Content is protected !!